““पीक कर्जावर सरकारचा सर्वात मोठा निर्णय ! 282 तालुके ची यादी जाहीर – शेतकऱ्यांना 1 वर्ष कर्ज वसुलीपासून पूर्ण मुक्तता; तुमचा तालुका लिस्टमध्ये आहे का?” crop loan restructuring Maharashtra

crop loan restructuring Maharashtra

crop loan restructuring Maharashtra खरीप हंगाम २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे वाहून गेले, तर काहींच्या शेतात पाणी अडकून राहिल्याने पिकांची उध्वस्त स्थिती निर्माण झाली. अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासनाने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सहकार विभागाच्या … Read more

“फक्त 5 मिनिटांत 78,000 रुपयांचे सोलर सबसिडी! PM सूर्यघर योजनेचा अर्ज कसा कराल?” Rooftop solar subsidy Maharashtra

Rooftop solar subsidy Maharashtra

PM सूर्यघर मुक्त बिजली योजना: महाडिस्कॉमद्वारे रूफटॉप सोलरसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? (Step-by-step मार्गदर्शन)Rooftop solar subsidy Maharashtra सरकारने घरगुती वीज ग्राहकांसाठी PM सूर्यघर मुक्त बिजली योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 1 kW ते 3 kW पर्यंत रूफटॉप सोलर लावण्यासाठी मोठे अनुदान दिले जाते. महाडिस्कॉमच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही केवळ काही मिनिटांत या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज … Read more

मोठी बातमी : पोखरा योजनेचे अनुदान मंजूर; इथे पहा यादीत तुमचे नाव; तब्बल 6 हजार कोटी चा लाभ मिळणार | POCRA Project Maharashtra

POCRA Project Maharashtra

🚜 प्रस्तावना POCRA Project Maharashtra राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने ‘महाडीबीटी’ (Maha DBT) पोर्टलवरील तब्बल २.२५ लाख अर्ज थेट ‘पोकरा’ (POCRA – Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani Project) कडे वर्ग केले आहेत. हा निर्णय घेतल्यामागचा मुख्य हेतू म्हणजे — शेतकऱ्यांना अनुदान अधिक वेगाने आणि थेट मिळावे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांच्या अनुदान प्रक्रियेत … Read more

🌾 नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाची ३६८ कोटींची मदत – कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला? | अतिवृष्टी नुकसान २०२५

अतिवृष्टी नुकसान २०२५ : राज्यातील अनेक भागांत जून २०२५ आणि सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये आलेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग, धाराशिव आणि धुळे जिल्ह्यांना बसला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली आहे. राज्यातील हजारो … Read more

काय सांगताय! अवघ्या २९ मिनिटात भिजतेय १ एकर ऊस शेती; काय आहे तंत्रज्ञान? वाचा सविस्तर | AI in Sugarcane

AI in Sugarcane

AI in Sugarcane शेतीमध्ये सतत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असताना, दौंड तालुक्यातील महेंद्र तुकाराम थोरात यांनी आपल्या ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून पाणी व खतांची ५०% बचत करून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने सेंटर फॉर एक्सलन्स फार्मर वाइब्ज प्रकल्पांतर्गत थोरात यांची निवड जुलै २०२४ मध्ये झाली आणि … Read more

पिक विम्यासाठी शासनाचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा; कधी मिळणार पीक विमा इथे पहा |Fruit Crop Insurance

Fruit Crop Insurance

Fruit Crop Insurance राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने फळ पिक विमा योजनेच्या (Fruit Crop Insurance) अनुदान हप्त्यांचे वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे २०२३-२४ आणि २०२४-२५ या मृगबहार आणि आंबिया बहार या चारही हंगामांसाठी विमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम गेल्या काही महिन्यांपासून … Read more

घरबसल्या करा वारसा नोंद; तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही, – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया |varas nond online maharashtra

VARAS NONDANI ONLINE

कृषी बातमी विशेषvaras nond online Maharashtra राज्य सरकारने महसूल विभागांतर्गत एक मोठा आणि नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता वारसा नोंदणीसाठी किंवा इतर महसूल कार्यालयीन कामांसाठी तलाठी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांची वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत. varas nond online Maharashtra तलाठी कार्यालयाच्या फेऱ्यांना पूर्णविराम आधी वारसा नोंदणी, बोजा … Read more

१ रुपयांत पीक विमा योजना बंद होणार; सविस्तर वाचा काय आहे कारण ..? | crop insurance scheme

crop insurance scheme

राज्यातील १ रुपयांत पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता; समितीचा अहवाल सरकारपुढे crop insurance scheme– राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी १ रुपयांत पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेत सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. या अहवालात शेतकऱ्यांकडून १ रुपयांऐवजी १०० रुपये शुल्क आकारावे, … Read more