🌾 नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाची ३६८ कोटींची मदत – कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला? | अतिवृष्टी नुकसान २०२५
अतिवृष्टी नुकसान २०२५ : राज्यातील अनेक भागांत जून २०२५ आणि सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये आलेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग, धाराशिव आणि धुळे जिल्ह्यांना बसला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली आहे. राज्यातील हजारो … Read more