““पीक कर्जावर सरकारचा सर्वात मोठा निर्णय ! 282 तालुके ची यादी जाहीर – शेतकऱ्यांना 1 वर्ष कर्ज वसुलीपासून पूर्ण मुक्तता; तुमचा तालुका लिस्टमध्ये आहे का?” crop loan restructuring Maharashtra
crop loan restructuring Maharashtra खरीप हंगाम २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे वाहून गेले, तर काहींच्या शेतात पाणी अडकून राहिल्याने पिकांची उध्वस्त स्थिती निर्माण झाली. अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासनाने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सहकार विभागाच्या … Read more